वाहतुकीचा मार्ग बंद
(Wardha)वर्धा – वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नदी, नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कानगाव ते अलमडोह मार्ग बंद झाला असून वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर ते कानगावलगत असणाऱ्या (Yashoda River) यशोदा नदीला पूर आला आहे. गावकऱ्यांना या पुलावरून जाण्या येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हा पूल अतिशय कमी उंचीचा असल्याने पावसामुळे ह्या नदीला पूर येत असून तेच पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाते, त्यामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा पूल दुरुस्त करून त्या पुलाची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. फसवत असाल तर समाज तुम्हाला
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















