वर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी यावर्षी शेतामध्ये उन्हाळयात टरबूज लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र बाजारपेठात योग्य दर नसल्या कारणाने कमी पैशात टरबूज विकावे लागत आहे. शेतकऱ्याने शेतामध्ये टरबुजाची लागवड केली आहे.
मात्र त्याला पाहिजे तेवढा मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त आहेत. मार्केटमध्ये सुद्धा खूप कमी खूप कमी दर आहे. त्यामुळे शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करीत आहे.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















