
अटक बेकायदेशीर असल्याचा केला दावा
नवी दिल्ली(New Delhi), 29 मे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांचे निकटवर्तीय बिभव कुमार(Bibhav Kumar) यांनी आता दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या बिभव कुमारने दिल्ली पोलिसांची अटक बेकायदेशीर ठरवत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यासोबतच बिभव कुमारने आपल्या याचिकेत असेही म्हटले आहे की, ज्या बेकायदेशीर पद्धतीने दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे ते कलम 41-ए चे उल्लंघन आहे. या याचिकेत बिभव कुमारने आपल्या बेकायदेशीर अटकेसाठी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
Related posts:
रेलवे पुलिस की तत्परता से महिला यात्री को मिला खोया हुआ बैग
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA
मध्य भारत में दवा और रसायन उद्योगों को बढ़ावा देने के लिए नागपुर में सीडीएससीओ कार्यालय स्थापित करें
October 23, 2025Breaking news













