(Sangamner)संगमनेर : तालुक्यात अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता तातडीने पंचनामे करा अशी मागणी कोठे खुर्दे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. संगमनेरच्या कोठे खुर्द येथील शेतकरी (Kishore Dokre)किशोर ढोकरे यांच्या गाईच्या गोठ्याची पत्रे व अन्य साहित्य उडून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. व अन्य शेतकऱ्यांच्या पिकांची व घरांचे देखील नुकसान या परिसरात झाले आहे.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















