(Wardha)वर्धा – मानस अग्रो युनिट जामनी अंतर्गत येणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याच्या धोरणाला आणि ढिसाळ नियोजनांना कंटाळल्याने आज अखेर ऊस उत्पादक शेतकरी यांनी जामनी येथील साखर कारखान्यावर धडक दिली. कारखान्यांकडून होत असलेली ऊसतोड ही ताबडतोब वाहतुकीस नेऊन वजनाचे मेसेज आणि पावती 24 तासांत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी, मागणी शेतकरी यांनी यापूर्वी सुद्धा केलेली होती.
परंतु अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आज पुन्हा शेतकऱ्यांनी कारखान्यावर धडक दिली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















