
गोंदिया(Gondia), ०८ मे गोंदिया जिल्ह्यामध्ये काल आलेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला असून शेतामध्ये उभे असलेले धानपिक व कापून झालेल्या धानपिक यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर मळणी केलेला धान देखील कालच्या पावसाने ओला झाला असल्याने त्याला वाळविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत तर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाची आलेला घास हिरावला गेल्याने शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Related posts:
फुटाळा फाऊंटेनच्या कामाला गती द्या.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला निर्देश
October 31, 2025LOCAL NEWS
पवन ऊर्जा क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ पुरस्कार
October 31, 2025LOCAL NEWS
सात दिवसांत सुरू होणार पोलिस लाईन टाकळीतील रस्त्यांची डागडुजी
October 31, 2025LOCAL NEWS















