अमरावती : शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांच्या भेटीकरीता कॉंग्रेस नेते राहूल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. उध्दव ठाकरे यांच्यामाध्यमातून संजीवनी मिळेल अशी राहुल गांधी यांना अपेक्षा आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर जो फरक सामान्य माणसांवर पडला पाहिजे होता तर तो फरक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर देखील पडला नाही. राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परीणाम पडला नाही तर जनतेवर कसा पडणार? असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेमुळे कॉंग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचेही यावेळी कडू म्हणाले.
Related posts:
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA
Amarawati news : अतिवृष्टी मदत न मिळाल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी !
October 23, 2025LOCAL NEWS













