बुलडाणा– काँग्रेसनेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यासाठी सांगण्यात आलेले कारण अगदीच तकलादू आहे, असे देशातील नागरिकांना वाटायला लागले आहे. भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरले असल्याचेही ते द्योतक आहे, असा टोला काँग्रेसचे माजी मत्री शिवाजीराव मोघे यांनी लगावला आहे. 2019 मध्ये करण्यात आलेल्या भाषणावर आक्षेप घेत भाजपाच्या माजी मंत्र्यानेच न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांनीच स्टे आणला. त्यानंतर घडलेल्या अशा विविध घडामोडींकडेही मोघे यांनी लक्ष वेधले.
Related posts:
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या 4 तारखेपासून मिळणार ‘ऑनलाईन पासेस’
November 2, 2025LOCAL NEWS
बजाज चौकातील उड्डाण पुलावरील लाईट तात्काळ सुरु करा : खासदार अमर काळे
November 1, 2025LOCAL NEWS
चंद्रपूर जिल्ह्यातून वगळलेल्या नऊ तालुक्यांना पुन्हा 'नक्षलग्रस्त' म्हणून समाविष्ट करा
November 1, 2025LOCAL NEWS
















