अमरावती – मध्यप्रदेश निवडणूक संदर्भात भाजपने आ बच्चू कडूंना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे प्रहारने मध्य प्रदेशात स्वतंत्र उमेदवार उभा केला.भाजपने मिटींगला बोलावलं म्हणजे आम्ही त्यांचे गुलाम झालो नाही.आमची जिथे ताकद आहे, तिथे त्यांनी आम्हाला विचारणा केलीच पाहिजे. बच्चू कडू आता चार-पाच राज्यात लोकसभा प्रहारच्या नावावर निवडणूक लढवणार आहे.प्रहारवर कुणाचाही दबाव येऊ शकत नाही. प्रहारचा कुणावरही दबाव होऊ शकतो. आम्हाला प्रहार संघटना वाढवायची आहे असेही बच्चू कडू म्हणाले.
Related posts:
फुटाळा फाऊंटेनच्या कामाला गती द्या.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला निर्देश
October 31, 2025LOCAL NEWS
पवन ऊर्जा क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ पुरस्कार
October 31, 2025LOCAL NEWS
सात दिवसांत सुरू होणार पोलिस लाईन टाकळीतील रस्त्यांची डागडुजी
October 31, 2025LOCAL NEWS















