नागपूर: (Nagpur)दिवसाढवळ्या हत्या होणे ही गंभीर बाब आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर, अतिकच्या हत्येनं योगी (Yogi Adityanath) सरकारचा क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचा आरोप शिवसेना नेते खा संजय राऊत (Sanjay Raut)यांनी माध्यमांशी बोलताना केला.
उत्तर प्रदेश (UP) सरकारने कलम १४४ लावली आहे, तिथले सरकार सक्षम आहे. पोलिस चकमकीच्या घटना मी समजु शकतो. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तात दिवसा ढवळ्या हत्या होणे, ही निश्चितच गंभीर बाब आहे. पोलिसांच्या घेऱ्यात हे होते ही दुर्दैवी आहे. पोलिसाच्या एन्काउन्टर विषयी आम्ही कधी प्रश्न चिन्ह निर्माण केले नाही. आज नागपुरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा एतिहासिक होणार असल्याचा दावा केला.
Related posts:
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरी केली दिवाळी
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA
Amarawati news : अतिवृष्टी मदत न मिळाल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी !
October 23, 2025LOCAL NEWS













