(Amravti)अमरावती- माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देशाची माफी मागावी. जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षात बसणं आवडत नाही. त्यांना ते पचत नाही. वेळ पडली तर त्यांना आमदार रवी राणा त्यांना तिकीट पाठवतील.
मानसिक रुग्णांवर आग्र्याला उपचार होतो, त्यामुळे (Jitendra Awad)जितेंद्र आव्हाड यांना तेथे जायची गरज आहे असे टीकास्त्र खा नवनीत राणा यांनी सोडले आहे.
आ बच्चू कडू हे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. आज बच्चू कडू सुद्धा म्हणायला लागले आहेत की, नवनीत राणा या एकच पर्याय आहेत अमरावतीसाठी.हे सगळं शक्य माझ्या कामांमुळे झाले आहे असा दावा
नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला.
Related posts:
फुटाळा फाऊंटेनच्या कामाला गती द्या.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला निर्देश
October 31, 2025LOCAL NEWS
पवन ऊर्जा क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महावितरणला ‘विंड इंडिया-२०२५’ पुरस्कार
October 31, 2025LOCAL NEWS
सात दिवसांत सुरू होणार पोलिस लाईन टाकळीतील रस्त्यांची डागडुजी
October 31, 2025LOCAL NEWS















