अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येवदा येथील ज्ञानेश्वर कळमकर यांच्या आशिष कृषी केंद्र समोर शेतकऱ्यांनी सकाळपासून बियाणे खरेदी करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान त्यांना बियाणे देताना दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
शेतकरी सकाळ पासून रांगेत असून ही शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी चांगलेच आक्रमक झाले आणि कृषी विभागाचा जोरदार निषेध आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. या कृषी विभागाचे साठे-लोटे असल्याने परिसरात बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
Related posts:
म.न.पामध्ये मोठा घोटाळा! निवासी भूखंडावर बहुमजली हॉस्पिटलचे बांधकाम मंजूर
October 31, 2025Breaking news
रेलवे पुलिस की तत्परता से महिला यात्री को मिला खोया हुआ बैग
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA















