नागपूर NAGPUR : पाणी टंचाई नसल्याने बरेच शेतकरी पूर्व हंगामी कापूस लागवड करीत असतात. त्यानंतर कोरडवाहू कापसाचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्यावर हंगामातील कापसाला भाव मिळाला नसल्याने अनेक ठिकाणी 50% शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस पडलेला आहे. परंतु अनियमित पाऊस आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकरी इतर पिक घेत नाही. कापूस आणि मकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. यावर्षी कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाचे लागवड करताना शेतकरी दिसत आहे.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















